सामाजिक
-
किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*
*तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 17 – काँग्रेसने काश्मिरमध्ये संविधान लागु केले असते…
Read More » -
भिमाकोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*
मुंबई/पुणे दि.१ – भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील…
Read More » -
बिड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.24 – सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.या हत्याकांड व खंडणी…
Read More » -
-
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट
मुंबई दि.30 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आज बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर…
Read More » -
ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
परभणी दि.14 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे या संविधानाची शपथ घेऊन…
Read More » -
पुढील लोकसभा निवडणूक केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईतून लढावी
घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मधील संघाराम बुद्धविहाराचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या…
Read More » -
माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
सातारा / मुंबई दि.3 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भीमाबाई आंबेडकरांच्या सातारा येथील भिमाईभुमी स्मारक उभारणीत निर्माण झालेल्या तांत्रिक…
Read More » -
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
मुंबई दि.1- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या सोयी सुविधा आणि…
Read More » -
वेळ आली तर देईन जान पण बदलू देणार नाही संविधान – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले
रत्नागिरी दि. 22 – कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे आंबा, काजुसह मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात. परंतु येथील तरूणांच्या…
Read More »